शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०१७

शुभ सकाळ SMS - ३


मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली की आपण आनंदी होतो, विरोधात घडली की दुःखी होतो आणि  स्वतःविषयीच नाराज होतो.
पण आयुष्य हे असेच असते. सुखदुःखाचे हेलकावे घेतच चालावे लागते.
आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो, तेंव्हाच इंद्रधनुष्य तयार होते. आयुष्य सजवायचे असते ते अशा इंद्रधनुष्यांनी. तडजोडीमुळे नुकसान होत नाही, तर संधी मिळते, इंद्रधनुष्य फुलवण्याची..!
आपला दिवस आनंदाने बहरुदे.
    🌹 सुप्रभात 🌹

......................................................................................................................................

🌸सदाफुली सांगते रुसुन रुसुन रहायच नसत हसून हसून जगायच असत.
🍁रातराणी सांगते अंधाराला घाबरायच नसत काळोखात ही फुलायच असत.
🌹गुलाब सांगतो येता जाता रडायच नसत काट्यात सुद्धा हसायच असत.
🌼बकुळी म्हणते सावळ्या रंगाने हिरमुसायच नसत गुणाच्या गंधाने जिंकायच असत.
🌷कमळ म्हणते संकटाच्या चिखलात बुडायच नसत संकटाना बुडवून फुलायच असत.
🌾🍃🍂🌾🍃🍂🌾🍃
            ... शुभ प्रभात …
      तुमचा दिवस आनंदात जावो.
          आणि मन प्रसन्न राहो.....
        🌞🌞🌞🌹🌞🌞🌞

......................................................................................................................................

वाटीभर शिरा समोर बघितला अन लक्षात आलं. त्यात रवा, काजू, बदाम सगळंच दिसत होतं पण ज्या मुळे तो शिरा गोड लागतो ती साखर कुठे दिसली नाही. काही अंशी आपलं एखाद्याच्या आयुष्यातलं अस्तित्व असच असावं दिसत नसलं तरी गोडवा आणि आपुलकीमुळे जीवनाला पूर्णत्व मिळत.
🌹🌹🌹👏


......................................................................................................................................

🍃🌾🍃🌾🍃🌾🍃
माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने,
कारण वेळ पैसा सत्ता आणि शरीर एखादे वेळेस साथ देणार नाही ,
 पण माणुसकी प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही...
 
🌾🍃शुभ सकाळ 🍃🌾
सुंदर दिवसाच्या सुदंर शुभेच्छा

......................................................................................................................................

मिठाच्या बरणीला कधीच मुंग्या लागत नाही, पण साखरेचा एक कण जरी असला तरी मुंग्या लागतात..,
माणसाचं ही तसंच आहे गोडवा जिभेवर असेल तर सारेच धावून येतील, पण मिठासारखा खारटपणा असेल तर कोणीच येणार नाही...! 
" ज्याची वाणी गोड त्याचं आयुष्य गोड असतं "...!

    💐 सुप्रभात 💐😊

......................................................................................................................................

✍🏻 आठवण येणे
                'आणि'
           आठवण काढणे
     यात खुप फरक आहे....!
आपण आठवण त्यांचीच काढतो, 💞💞
      जे आपले आहेत.........!
                 'आणि'
        आठवण त्यांनाच येते,
जे तुम्हाला आपले समजतात.........! 💞💞

      💐🌺 सुप्रभात 🌺💐


💐💐💐♈💐💐💐


......................................................................................................................................

🌹😘 💐💐💐😘🌹
जेंव्हा मायेची आणि
‪‎प्रेमाची‬ माणसं आपल्या
 ‪‎जवळ‬ असतात..
तेव्हा‬ दुःख ‪कितीही
मोठं‬ असलं तरी त्याच्या ‪
वेदना‬ जाणवत ‪नाहीत‬.
    ••○○🌞शुभ सकाळ 🌞○○••
🐾⚜🐾 ** 🐾⚜🐾
   ||आपला दिवस आनंदात जावो||
🌸🌿🌸🌿🌲🎋🌸🌿🌸🌿


......................................................................................................................................

💐💐 सुंदर विचार💐💐
जीवनात कोणतीच गोष्ट *फुकट मिळत नाही.इथे
श्वासालाही किंमत मोजावी लागते.एक श्वास
सोडल्याशिवाय दुसरा श्वास घेऊ शकत नाही..
जेव्हा ईश्वराने मानवाची निर्मिती केली तेव्हा
त्याने मानवाला तीन पाने दिली. पहिल्या
पानावर "जन्म" लिहिला आणि
तिस-या पानावर "मृत्यू" लिहिला.
जे दुसरे पान कोरे ठेवले. ते मानवाच्या हातात
आहे.मानव जसा जगतो तसे ते पान भरत जाते.या
दुस-या पानालाच "जीवन" म्हणतात.                    
🌺🌻🌞 शुभ प्रभात 🌞🌻🌺
       🌴🌴🌴🌴


......................................................................................................................................

आपल मन म्हणजे किनारा नसलेला अथांग सागर आहे ज्याने अनेक गोष्टि सामावून घेतलेल्या आहेत  

जो पर्यत आपण आत डोकावून पाहत नाही तो पर्यंत या अथांग सागरात उठणा-या लक्ष तरंगाची जाणीव ही आपल्याला होत नाही.

कोणाच्या अंतरंगात कायमची जागा प्राप्त करायची असेल तर एकदा तरी त्यांच्या मनात नक्की डोकावून पहा...हाती काहीतरी नक्कीच लागेल

           ✨✨ॐ साई राम✨✨
               🍂🌹सुप्रभात🌹🍂

......................................................................................................................................

नाती तयार होतात..
      हेच खूप आहे.......

 सर्व आनंदी आहेत...
      हेच खूप आहे.......

   दर वेळी प्रत्येकाची
       सोबत होईल असं  नाही...

  वॉटस्ऍपच्या निमित्ताने  एकमेकांची आठवण....
        काढतो आहोत
        हेच खूप आहे.......
              Good morning
    🍁🍁🍃🌿🌿
.......................................................................................................................................



आणखी मराठी SMS पाहण्यासाठी ही अॅप डाउनलोड करा.

१२ टिप्पण्या:

  1. Mast khup sunder SMS aahet good keep it up tumche SMS mi daily use kartoy thank you

    उत्तर द्याहटवा
  2. Nice, if you have any broadcast on whatsapp please save my number 9403104066 Pratik Hatwar from Nagpur Maharashtra

    उत्तर द्याहटवा
  3. आठवणी काढल्यामुळे आठवणी गोड होतात

    उत्तर द्याहटवा